जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केल्याचे प्रकरण समिति पोलिसांनी तपासात ढिसाळपणा करू नये

हिंद विधीज्ञ परिषद मुंबई दि. १० - ठाणे येथील "शिवप्रतिष्ठान हिंदस्थान'चे धारकरी श्री, अनंत करमुसे यांना राज्याचे गहनिर्माण मंत्री श्री, जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण ना होंट करण्यात आला आहे या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ही घटना घडली तेव्हा मी सोलापूर है। युवक माझ्याविषयी ३ वर्षांपासून पोस्ट करत होता, या सदर्भात काय झाले आहे, ते मला माहीत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तसेच 'तुमचा दाभोळकर तक्रार आव्हाड यांनी केली आहे, असे कळते, हे वृत्त खरे किंवा आवश्यक आहे. एकूणच महाराष्ट्र खोटे आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे. एकूणच महाराष्ट्र अस्वस्थ करणाऱ्या या घटनांचा निष्पक्ष आणि शीघ्रतेने तपास झाला पाहिजे; मात्र केवळ मंत्री आहेत, म्हणून पोलिसांनी या प्रकरणी तपासात ढिसाळपणा करू नये, असे हिंद विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी पुढे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकपतिनिधींच्या खरल्यांसाठी लोकप्रतिनिधींच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालये सुरू झालेली आहेत. त्यामुळे सदर प्रकरण तपासानंतर अशा विशेष जलदगती न्यायालयासमोर जाणे आवश्यक दंगलखोरांना अजून शिक्षा झालेली नाही, तसे या प्रकरणात होऊ नये, तपासात ढिसाळपणा । या घटनेकडे आणि निवाड्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेल्या प्रकरणांमध्ये तपास जाणीवपूर्वक ढिसाळपणे केला जातो, असा आतापर्यंत अनुभव आहे. या प्रकरणात आरोपी मंत्रीच असल्याने तपास निष्पक्षपणे केला जाईल कि नाही, अशी जाईल कि : सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे, यासाठी अधिवक्ता इचलकर यांनी गुन्ह्याच्या अन्वेषणाविषयी अनेक सचना के अनेक सूचना केल्या आहेत. यामध्ये श्री. करमुसे यांच्या सोसायटी अथवा आजूबाजूच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेयांतील फुटेज तपासावे, कोणत्या गाड्यांनी लॉक डाऊन चालू असतांना कोणाची अनुमती घेतली होती, मंत्रीमहो दयाच्या बंगल्याबाहेरील, तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमे यातील फुटेज तपासावे, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनाची नोंद तपासावी, मंत्री जितेंद्र आव्हाड, त्यासह त्यांच्या बंगल्यातील त्या वेळी उपस्थित पोलीस, नोकर-चाकर, कार्यकर्ते, पोलीस, तसेच तक्रारदार करमुसे आणि त्यांच्या पत्नी या सर्वांचे लोकेशन तपासावी, मंत्रीमहोदय ज्या भागात प्रवास करत होते, त्या भागातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या पावत्या तपासाव्यात , करमुसे यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, पोलिसांची कोणती गाडी करमुसे यांना घेऊन गेली, काय सांगून घेऊन गेली, त्याच्या स्टेशन डायरीमध्ये काय नोंदी केल्या, या सर्व गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणी सर्व जबाब न्यायदंडाधिकारी मागणी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केली आहे.